डुक्कर आडवं आलं, कार टँकरला धडकली, एकाच कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू

वर्धा । वर्धा येथील समुद्रपूर वर्धा मार्गावरील तरोडा शिवारात भीषण अपघाताची घटना समोर आलीय. यात डुक्कर आडवे आल्यामुळे कारचे नियंत्रण सुटले अन् टँकरला धडकली. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झालाय. प्रियंका प्रशांत वैद्य (वय…

सर्वसामान्यांना दणका ! गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ

नवी दिल्ली । महागाईचा आणखी एक झटका सर्वसामान्य माणसाला बसला आहे. मोदी सरकारने एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ उज्ज्वला गॅस सिलिंडरवरही लागू होईल. पूर्वी उज्ज्वला गॅस…

पेट्रोल- डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ

नवी दिल्ली । एकिकडे महागाईने उच्चांक गाठलेला असताना केंद्र सरकारच्या महसूल विभागाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर २ रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांची…

‘लाज वाटत नाही का?’; महाजन संतापले, एकनाथ खडसेंना दिला थेट इशारा

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश महाजन व माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष आता चिघळलेला दिसतो आहे. महिला IAS अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप खडसे यांनी महाजन यांच्यावर केला होता. या आरोपांवर आता गिरीश महाजन यांनी थेट…

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

खेळांद्वारे धार्मिक संदेश; यशस्वी जीवनासाठी ‘द सेव्हन मंत्राज ऑफ सक्सेस’ चे सादरीकरण जळगाव | तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास सुरवात झाली. १० एप्रिल रोजी जन्मकल्याणक असून त्या महोत्सव पर्वाचा आज पहिला दिवस होता.…

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणार

नंदुबार । राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात हजारो एकरांवरील कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी…

43 बोगस दाखल्यांवर तहसीलदारांच्या बनावट सह्या ; जळगाव मनपातील गंभीर प्रकार

जळगाव । ​जळगाव महापालिकेत तहसीलदारांच्या बनावट सह्या वापरून ४३ जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची मागणी होत…

राज्य सरकारने वाजतगाजत सुरू केलेली ‘एक राज्य, एक गणवेश’ योजना अखेर बंद

मुंबई । राज्य सरकारने गेल्या वर्षी मोठ्या थाटामाटात आणि वाजतगाजत सुरू केलेली योजना बंद केली आहे. 'एक राज्य, एक गणवेश' ही योजना अखेर बंद करून गुंडाळली आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना…

अवकाळीचे संकट कायम ! राज्यातील या जिल्ह्यांना आयएमडीकडून अलर्ट

राज्यात सध्या अवकाळी पावसाचे संकट असूनकाही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पडणारा पाऊस झोडपून काढत आहे. दरम्यान आजही राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता असून येलो…

वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर

नवी दिल्ली । बहुचर्चित असलेलं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. काल रात्री उशीरा वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी मतदान घेण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने 288 तर 232 एवढी मतं पडली. अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी लोकसभेत…