जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये रुजवली जातेय राष्ट्रभक्ती

जळगाव | कारागृहातून परत समाजात आल्यानंतर एक चांगला नागरिक बनून समाजहितासाठी कार्य करावे, यासाठी जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्याचा उपक्रम मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेने राबवला. त्यात सहभागी स्पर्धकांचे…

यदांही मुलींचीच बाजी ; दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दहावीचा निकाल लागलाय. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या…

खरिपाची बियाणे खरेदी करताय? कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना

मुंबई । सध्या खरीप हंगाम अगदी जवळ आला असलयाने शेतकरी वर्ग खरीपच्या तयारीला लागला आहे. एक दोन वेळा पाऊस पडल्यानंतर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी सेवा केंद्रावर होणार आहे.मात्र अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी…

राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान ; अनेकांचे संसार उघड्यावर

मुंबई । राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. यंदा अवकाळीने अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहेत. सोलापूर, सांगली यवतमाळ, बुलढाणा, धाराशिव आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यावेळी वादळी वाऱ्यामुळं झाडं पडून…

मान्सून मोसमातील पहिले चक्रीवादळ धडकणार, ‘या’ राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली । बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर रेमल चक्रीवादळ रविवारी संध्याकाळपर्यंत धडकणार आहे. या चक्रीवादळाबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरात मान्सून मोसमातील हे पहिले चक्रीवादळ असेल. या…

उष्णतेच्या लाटेत चक्क गव्हाच्या पोत्याने भरलेला ट्रक पेटला

जळगाव : राज्यात  उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातच, धुळे, जळगावमध्ये  उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे. धुळे जिल्ह्यात तापमान 44 अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. तर, जळगावमध्ये उन्हाच्या कडकाच्या फटक्यात चक्क वाहनाला आग लागल्याची घटना…

दहावी परीक्षेचा निकाल २७ मे लागणार ; बोर्डाची घोषणा

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल येत्या २७ मे २०२४ रोजी लागणार आहे, अशी माहिती शिक्षण बोर्डाने दिली आहे. दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना ऑनलाइन निकाल पाहता येईल,…

जळगावात उष्णतेच्या लाटेमुळे 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू

जळगाव | उष्णतेचा धोका लक्षात घेता जळगाव जिल्ह्यात आजपासून 3 जूनपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जमाबंदीचे आदेश दिले आहेत. रस्ते डागडुजी, बांधकाम रोजगार हमी यासह वेगवेगळ्या प्रकल्पाची कामे असल्यास मजुरांना…

महावितरणचा अजब कारभार ! मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना सरासरी बिल

नंदुरबार : महावितरणचा अजब कारभार शहाद्यामध्ये पाहण्यास मिळत आहे. घरोघरी जाऊन मीटरचे रिडींग न घेता ग्राहकांना सरासरी बिलाची आकारणी केली जात आहे. हा प्रकार मागील चार- पाच महिन्यांपासून केला जात आहे. यामुळे अव्वाच्या सव्वा बिल येत असल्याने…