सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार ; तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढ

गेल्या वर्षी पाऊस हवा तसा पडला नाही. त्यामुळे तांदळाच्या उत्पादनात घट झाली आहे. उत्पादनात घट झाल्याने तांदळाच्या किंमतीही वाढल्यात. भाजीपाल्यासह तांदूळ आणि डाळींच्या किंमती वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे…

जळगाव शहरात पुन्हा खुन ; तरुणाचा गळा चिरून हत्या

जळगाव | शहरात पुन्हा खुनाची घटना समोर आली आहे. शहरातील नाथवाडा परिसरात सिंधी कॉलनी रस्त्यावर एका तरुणाचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत तपास सुरु केला आहे.…

जून महिन्यात बदललेले ‘हे’ नियम जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड!

मुंबई : जून महिना चालू झाला असून या महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण 1 जून रोजी व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर कमी करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या…

राज्यात फोडाफोडीचे राजकारण जनतेला रुचलं नाही ; नाथाभाऊंच्या भाजपालाच कानपिचक्या

जळगाव । लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात एक्झिट पोल जाहीर करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक्झिट पोलचा (Exit Poll) निकाल पाहता देशात भाजपला 350 च्या वर जागा मिळतील अशी चिन्हे असले…

कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बस चालकाचा मृत्यू

जळगाव । जळगाव शहरातील बिबानगर येथे दुर्दैवी घटना घडली असून एसटी महामंडळातील चालक भास्कर आत्माराम बोरसे हे घरी कुलर मध्ये पाणी भरत असताना अचानक त्यांना विजेचा धक्का लागून ते बाजूला फेकले गेले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे तर यावेळी वडिलांना…

आता मुंबई-जळगाव विमान सेवा सुरू होणार

जळगाव : जळगावविमानतळावरून एप्रिल महिन्यात गोवा, हैद्राबाद तसेच पुणे विमानसेवा ‘फ्लाय ९१’या विमान कंपनीकडून सुरू आहे. त्यात आता मुंबई-जळगाव अशी विमान सेवा भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून लवकरच सुरू होणार आहे. याबाबत नागरी…

राज्यात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ, आज तुमच्या जिल्ह्यातले हवामान कसे असेल?

मुंबई : मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर राज्यातील वातावरणात मोठा बदल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कुठे ऊन तर कुठे पावसाचा खेळ सुरु आहे. कोकणासह मराठवाड्यात बऱ्याचशा भागात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि…

तीन वर्षीय मुलीचा गळा आवळून खून ; आई अन् सावत्र बापाला अटक

रावेर । तीन वर्षीय मुलीचा सावत्र बापाने गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना रावेरमधून समोर आली आहे. मुलीच्या आईने गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह मुक्ताईनगर तालुक्यात नेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मुलीच्या खून प्रकरणी मुलीची…

जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार, या पक्षात जाण्याची चर्चा?

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर महाराष्ट्राता फोडाफोडीचा खेळ रंगला होता. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन प्रबळ फुटले. त्यांच्यात उभी फुट पडली, एवढेच काय मुळ पक्षांना आपले नाव आणि निवडणूक चिन्हही गमवावे लागले. मध्यंतरी शांतता होती.…

पालकांनो..! अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देताय? मग आजपासून लागू झालेले हे नवीन नियम वाचा

जळगाव । वाहन चालविण्याचा परवाना नसतानाही अल्पवयीन मुलांना गाडी देणाऱ्या पालकांवर आता कायदेशीर कारवाई होणार. जिल्ह्यात अल्पवयीन बालक आता वाहन चालविताना आढळल्यास त्याच्या पालकाला चक्क २५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या नवीन नियमाची…