वर्सोवा खाडीपाशी घडलेल्या दुर्घटनास्थळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली भेट

पालघर :- ससूनघर गावापाशी एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात घडलेल्या दुर्घटनेची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच यावेळी घडलेल्या दुर्घटनेची महिती घेऊन…

न्यायालयातून पळ काढलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जळगाव । पोलिसांच्या हाती तुरी देत न्यायालयातून पळ काढलेला अट्टल गुन्हेगार भोलासिंग बावरी याला गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री तीनच्या सुमारास घराकडे जात असताना, एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली. दंगल, हाणामारी, लुटमार, घरफोड्या यांसह…

जिल्ह्यात घरफोडीचे सत्र थांबेना ! अमळनेरात दोन बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लांबविला

अमळनेर (प्रतिनिधी) : अमळनेर शहरातील मुंदडा नगर, संत सखाराम नगर येथील दोन बंद घर फोडून सोन्याचे व चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि दुचाकी असा एकुण २ लाख २४ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी १२ जून रोजी सकाळी उघडकीला आले…

परदेश शिष्यवृत्ती योजना प्रक्रीया सुरु, अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

जळगाव  :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा मार्फत प्रती वषी अनुसूचित जाती, प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना ( मुला-मुलीना) परदेशामध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती…

खासदार निलेश लंकेंनी घेतली कुख्यात गुंड गजा मारणेची भेट ; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

पुणे । अहमदनगरचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यात गुंड गजा मारणेची भेट घेतली असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे, निलेश लंके गजा मारणेला का भेटले? या भेटीमागचं कारण काय? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आता या…

अब्दुल सत्तारांची तातडीने मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा; भाजप-शिंदे गटात वादाची पहिली ठिणगी

लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना पराभवाचा सामना करावा लागला.  काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी दानवेंचा तब्बल १ लाख मताधिक्यांनी पराभव केलाय. दरम्यान, या दानवे यांच्या या पराभवाला मंत्री अब्दुल सत्तार हेच…

सावधान ! महाराष्ट्रातील या भागात वारा अन् मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई । यंदा मान्सून ने राज्यात वेळेआधी एंट्री मारली असून त्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस कोसळत दिसत आहे. आजही राज्यात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्याच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये हलक्या ते मुसळधार स्वरूपाच्या…

मोठी बातमी! या अटींवर मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं

जालना । मराठा आरक्षणासाठी जालन्यात अंतरवली सराटी येथे उपोषणाला बसले मनोज जरांगें पाटील यांनी उपोषण मागे घेतलं. उपोषण स्थगित करताना त्यांनी सरकारसमोर काही अटी घातल्या आहे. त्यांनी सगेसोयरेच्या अंमलबजावणीसाठी सरकारला एक महिन्यांचा अल्टिमेटम…

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय ; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ !

जळगाव । पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून बुधवारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत विमा काढला आहे.…

जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करावीत ; पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, । राज्यातील ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला पाणी देणे हे शासनाचे कर्तव्य आहे. यामुळे ‘हर घर नलसे जल’ या उद्देशाने प्रत्येक कुटुंबाला पाणी मिळण्यासाठी राज्यात सुरू असलेली जलजीवन मिशनची कामे कालमर्यादेत पूर्ण करण्याचे निर्देश…