लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्रात भाजपात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

मुंबई । लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहे. महाराष्ट्रात आता काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत लोकसभेसारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून…

विधानसभेला मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा

मुंबई । लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता राज्यात महाविकास मविआकडून विधानसभा निवडणुकीच्या हालाचाली सुरू केल्या आहेत.अद्याप विधानसभा निवडणुकीला चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना मविआने वाद टाळण्यासाठी जागावाटप लवकर पूर्ण करण्याचं ठरवलंय.…

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; ८ जण ठार, अनेक जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालमधून रेल्वेला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकात्याला निघालेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला सिलिगुडी इथं मालगाडीने धडक दिली. यएक्सप्रेसच्या एका डब्याचा चुराडा झाला आहे. तर एक डबा उभा राहिला. या अपघातात आठ जणांचा…

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; मान्सूनचा वेग मंदावला

पुणे । राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात मान्सूनचा वेग मंदावला असून मौसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी दोन तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा वेग मंदावला असला तरी सध्या कोकण, मध्य…

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘या’ कालावधीत होणार

मुंबई । राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन, मुंबई येथे…

पाचोरा येथील बीएसएफच्या जवानास वीरमरण

पाचोरा । सीमा सुरक्षा दलात कार्यरत असलेला जवान चेतन हजारे यास देशसेवा बजावताना 15 जून रोजी रात्री 10 वाजता वीरमरण आल्याची दुःखद घटना घडली. दरम्यान, या घटनेने शहीद जवान हजारे यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पाचोरा शहरातील…

रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाने ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला; मुंबईत एकच खळबळ

मुंबई । मुंबई उत्तर -पश्चिम लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर आणि उद्धव ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांच्यात अटीतटीची लढत झाली. त्यात कीर्तिकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला. पण मतमोजणीबाबत ठाकरे सेनेचे अमोल कीर्तिकर यांनी…

जळगाव जिल्ह्यात बियाणे, खतांचा तूटवडा नाही – जिल्हा परिषद सीईओ श्री. अंकित

जळगांव:-जिल्ह्यात सद्यस्थितीत बियाणे आणि खतांचा कोणताही तुटवडा नसला तरी संपूर्ण खरीप हंगामात बियाणे आणि खते यांचा कोणताही तुटवडा भासू नये या दृष्टीने काळजी घेणे गरजेचे आहे.कुत्रीमरीत्या निर्माण केला जाणारे तुटवड्याचे प्रमाण रोखण्यासाठी…

डॉ. शिवमुर्ती शिवाचार्य महास्वामीजींच्या मार्गदर्शनात अनुभूती स्कूलमध्ये शरण संकुल नृत्य नाटक,…

जळगाव | - ‘कर्नाटक आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध तर आहेच, हा स्नेहभाव घट्ट करण्यासाठी ‘युथ एक्सचेंज प्रोग्राम’ सारखे उपक्रम भविष्यात आयोजित करू या.’ असे विचार श्री तारलाबालु जगद्गुरू बृहन्मठ, सिरिगेरे, जिल्हा चित्रदुर्ग, कर्नाटक यांचे प्रमुख…

एकनाथ खडसे-गिरीश महाजन यांच्यातील वादाबाबत रक्षा खडसेंचं महत्वाचे भाष्य

जळगाव । एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन या जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांमध्ये विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. पण आता खडसे-महाजन वाद मिटवण्यासाठी थेट केंद्रीय मंत्री मैदानात उतरले आहेत. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांना एकत्र आणण्यासाठी मी स्वतः…