मोठी बातमी! लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला जळगावच्या एलसीबीने रंगेहात पकडले

जळगाव। १० हजाराची लाच घेणाऱ्या मुख्याध्यापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली असून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.संदीप प्रभाकर महाजन (वय-४४, रा. निपाणे ता. एरंडोल) असं मुख्याध्यापकाचं नाव आहे.…

देवकरवाडी गावामध्ये रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था

हिंगोली प्रतिनिधी । हिंगोली जिल्ह्यातील देवकरवाडी गावामध्ये रस्त्याची अक्षरशा दूर अवस्था झाली आहे गावकऱ्यांना ,व शाळेतील विद्यार्थ्यांना चिखल तुडवत गावातून बाहेर जावे लागत आहे गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दूर अवस्था झाल्याने आज…

संतप्त आंदोलनकर्त्यांनी दुचाकी पेटवून केला शासनाचा निषेध

सेनगाव । सेनगाव तालुक्यातील ताकतोडा येथे पीक कर्ज संदर्भात आंदोलन चालू आहे आंदोलनाचा चौथा दिवस असल्याने संतप्त आंदोलनकर्त्यांनी आपली दुचाकी गाडी पेटवून शासनाचा निषेध केला आहे गेल्या चार दिवसापासून ताकतोडा येथे पिक कर्ज माफी चे आंदोलन सुरू…

ठाकरे-फडणवीसांचा एकाच लिफ्टमधून प्रवास ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

मुंबई | एकमेकांवर जहरी टीका करणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघांची आज विधानभवनात अचानक भेट झाली. विधानभवनाच्या लिफ्ट जवळ दोन्ही नेते भेटले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी लिफ्टमधून प्रवासही…

आज पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

मुंबई । आजपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुती सरकारला पावसाळी अधिवेशनाला सामोरं जाणार आहे. आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. या अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करत…

‘शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं’ वडेट्टीवार यांची जहरी टीका

उद्यापासून विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून आमंत्रित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला आहे. राज्यात शतेकऱ्यांचा प्रश्न, कायदा आणि सुव्यवस्था आणि भ्रष्टाचाराची…

रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम

मुंबई : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की महाविद्यालयीन ६६२…

२७ जूनपासून राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात ; या विषयावर अधिवेशन गाजण्याची चिन्हे

मुंबई (प्रतिनिधी) : उद्या म्हणजेच गुरूवारपासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून हे पावसाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणात सगेसोयरेचा समावेश करणारी अधिसूचना जारी करण्याची झालेली मागणी, ५४…

शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या मदतीचे वाटप ३० जूनपर्यंत पूर्ण करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे…

मुंबई | राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दि. ३० जूनपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी…

जळगाव जिल्ह्यातील समस्यांबाबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचं केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन

नवी दिल्ली । पुनर्रचित हवामानावर आधारित “फळ पिक विमा योजना आंबिया बहार” सन 2022 मध्ये विमा उतरविलेला शेतकऱ्यांना आजपावतो पिक नुकसानी बाबत पिक विम्याचा लाभ प्रलंबित असून, सदर शेतकऱ्यांच्या असलेल्या तक्रारींचे तत्काळ निवारण होणेसाठी, श्रीमती…