पुत्रप्रेमापोटी अजून किती बळी घेणार आहात.? संदीप सावंतांचा रोखडा सवाल
चिपळूण:- सुपुत्राला जिल्हापरिषदेत पाठवण्यासाठी कट्टर समर्थकांचे राजकीय बळी घेतलेत आणि आता सुपुत्राला आमदार करण्यासाठी माझा आणि सचिन कदम यांचा राजकीय बळी घेतलात, अजून किती बळी हवेत.?असा संतप्त सवाल शिवसेना ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख संदीप…