वादळाने शेतकऱ्याच्या डोळ्यात आणले अश्रू.. जळवात केळी पिकांचे मोठे नुकसान

जळगाव : राज्यातील बहुतांश भागात मागील आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस होत आहे. आणखी पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळी पावसाचा फटका पाच तालुक्यांना मोठ्या…

तुमच्या वयाचा आदर करतो, पण.. भुजबळांच्या त्या वक्तव्यावर भाजप नेत्याचा टोला

मुंबई- राज्यात विधानसभेच्या निवडणूक लवकरच लागू शकतात अशातच विधानसभेतील जागांबाबत अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं असून भाजपने आम्हाला ८० ते ९० जागा द्याव्यात. लोकसभेसारखं विधानसभेमध्ये खटपट चालणार नाही असं ते म्हणाले…

महाराष्ट्रात आजपासून ४ दिवस हलका ते मध्यम पावसाचा अंदाज

उन्हाच्या चटक्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी असून हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे. मुंबईसह उपनगरात आजपासून पुढील ४ दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.…

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात ; मिळत नसतील तर तक्रार निराकरण केंद्रात लावा फोन

जळगाव | खरीप हंगाम 2024 अंतर्गत जळगाव जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, पुरवठा, उपलब्धता वाजवी दरात विक्री यासंबंधीच्या तक्रारीबाबत निराकरण करण्यासाठी आज कृषी विभाग जिल्हा परिषद जळगाव येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हा…

जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये रुजवली जातेय राष्ट्रभक्ती

जळगाव | कारागृहातून परत समाजात आल्यानंतर एक चांगला नागरिक बनून समाजहितासाठी कार्य करावे, यासाठी जळगाव जिल्हा कारागृहातील बंदिवानांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवण्याचा उपक्रम मुंबईस्थित रामचंद्र प्रतिष्ठान संस्थेने राबवला. त्यात सहभागी स्पर्धकांचे…

यदांही मुलींचीच बाजी ; दहावी परीक्षेचा निकाल जाहीर

पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहताना दिसले. शेवटी आज दहावीचा निकाल लागलाय. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या निकालाच्या…

खरिपाची बियाणे खरेदी करताय? कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना

मुंबई । सध्या खरीप हंगाम अगदी जवळ आला असलयाने शेतकरी वर्ग खरीपच्या तयारीला लागला आहे. एक दोन वेळा पाऊस पडल्यानंतर बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी सेवा केंद्रावर होणार आहे.मात्र अशातच कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी…

राज्यभरात अवकाळी पावसाचं थैमान ; अनेकांचे संसार उघड्यावर

मुंबई । राज्यात सध्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. यंदा अवकाळीने अनेकांचे संसार उघड्यावर आणले आहेत. सोलापूर, सांगली यवतमाळ, बुलढाणा, धाराशिव आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला. यावेळी वादळी वाऱ्यामुळं झाडं पडून…