विधानसभेत राज्यात एनडीएचं सरकार येणार नाही ; काँग्रेस नेत्याच्या दावामुळे खळबळ
मुंबई । लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले अशात लवकरच राज्यात विधान सभा निवडणूक होणार आहे. लोकसभेत महाविकास आघाडीच्या ३१ जागा जिंकल्या आहे तर महायुतीला १८ जागा…