मोठी बातमी ! उज्ज्वल निकमांची पुन्हा सरकारी वकीलपदी नियुक्ती

मुंबई । भाजपाकडून उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविल्या उज्जवल निकम यांची सरकारी वकीलपदी पुन्हा फेरनियुक्ती करण्यात आली आहे. मात्र निकम यांच्या सरकारी वकील पदाच्या नियुक्तीस काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध असून सरकारने त्याचा…

महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

मुंबई : निवडणूक महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता विधान परिषदेवर सर्वच पक्षांकडून कोणाला संधी मिळते? याची उत्सुक्ता आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम…

धक्कादायक ! टँकरखाली चिरडून १५ वर्षीय बालक ठार, पाचोरा तालुक्यातील घटना

पाचोरा : भरधाव टँकरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीवरील १५ वर्षीय बालक चिरडून ठार झाल्याची धक्कादायक घटना पाचोरा तालुक्यातील बांबरुड फाट्यावर एका घडली. या घटनेवर पाचोरा पोलीस स्टेशन येथे मंगळवारी पहाटेपर्यंत काहीही दाखल नव्हते. राजवीर नरेंद्र…

पावसाळी अधिवेशनापूर्वी महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार? या आमदारांना मिळू शकते मंत्रिपदाची संधी

मुंबई: लोकसभेनंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. दरम्यान, राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जूनला सुरु होत असून मात्र पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी…

आठवडाभर विश्रांतीनंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय

मुंबई : आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस कोकण पट्ट्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने जून अखेरपर्यंत मुंबईसह कोकण पट्ट्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता कुलाबा हवामान विभागाने…

लोकसभेतील पराभवानंतर महाराष्ट्रात भाजपात मोठे फेरबदल होण्याचे संकेत

मुंबई । लोकसभा निवडणुकीत भाजपचा झालेला दारुण पराभवानंतर महाराष्ट्रात पक्षात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळाले आहे. महाराष्ट्रात आता काही महिन्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीत लोकसभेसारखी पुनरावृत्ती होऊ नये म्हणून…

विधानसभेला मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कुणाच्या वाट्याला किती जागा

मुंबई । लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर आता राज्यात महाविकास मविआकडून विधानसभा निवडणुकीच्या हालाचाली सुरू केल्या आहेत.अद्याप विधानसभा निवडणुकीला चार महिन्यांचा अवधी शिल्लक असताना मविआने वाद टाळण्यासाठी जागावाटप लवकर पूर्ण करण्याचं ठरवलंय.…

पश्चिम बंगालमध्ये रेल्वेचा भीषण अपघात ; ८ जण ठार, अनेक जखमी

कोलकाता : पश्चिम बंगालमधून रेल्वेला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. कोलकात्याला निघालेल्या कंचनजंगा एक्सप्रेसला सिलिगुडी इथं मालगाडीने धडक दिली. यएक्सप्रेसच्या एका डब्याचा चुराडा झाला आहे. तर एक डबा उभा राहिला. या अपघातात आठ जणांचा…

राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी ; मान्सूनचा वेग मंदावला

पुणे । राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात मान्सूनचा वेग मंदावला असून मौसमी वाऱ्यांच्या प्रगतीसाठी आणखी दोन तीन दिवस लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा वेग मंदावला असला तरी सध्या कोकण, मध्य…

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ‘या’ कालावधीत होणार

मुंबई । राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे गुरुवार, २७ जून ते शुक्रवार, १२ जुलै २०२४ या कालावधीत होणार आहे. राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प २८ जून रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे. विधानभवन, मुंबई येथे…