गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला

जळगाव । निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरण ९०% भरले असून आ शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. गिरणा काठ परिसरात पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे शेतकरी वर्गासह नागरिक आनंदात आहेत. मंगळवारी संध्याकाळपर्यंत…

मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 महिन्यात कोसळला; शिवप्रेमींमध्ये संताप

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, मोठमोठ्या शिखरावर अभेद्य असे किल्ले बांधले त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळला आहे. संबंधित घटनेमुळे शिवप्रेमींममध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच विरोधकांकडूनही संताप व्यक्त केला जातोय. विशेष…

शिवतीर्थ मैदानावर आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव

जळगाव । भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन प्रायोजित आणि युवाशक्ती फाऊंडेशन आयोजित तरूणींचा दहिहंडी महोत्सव उद्या (दि. २७) ला शिवतीर्थ मैदानावर सायंकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान होईल. याप्रसंगी खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी…

पंतप्रधान मोदींनी जळगावच्या कार्यक्रमात परदेश दौऱ्याचा किस्सा सांगितला

जळगाव । जळगावमध्ये 'लखपती दीदी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे.  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी नेते या कार्यक्रमाला…

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जळगाव विमानतळावर स्वागत

जळगाव | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे लखपती दिदी मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक,…

इगतपुरीत मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात घुसले थेट पावसाचे पाणी ; जनजीवन विस्कळित

इगतपुरी :इगतपुरी तालुक्यात शुक्रवार दि. २३ रोजी दुपारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळे इगतपुरी शहरातील खालच्या पेठ येथील रहिवाशांच्या घरात थेट पावसाचे पाणी घुसल्यामुळे येथील नागरिकांचे चांगलेच हाल झाल्याचे पाहावयास…

महिलांना संरक्षण देण्यात सरकार अपयशी, मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत: नाना पटोले

मुंबई |  बदलापूरमध्ये झालेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. त्या दोन चिमुकल्यांवर १५ दिवसांपासून अत्याचार होत असल्याची माहिती पुढे येत आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये अत्याचाराच्या घटना घडत आहेत, सरकार मुली व महिलांचे रक्षण करण्यात…

महाराष्ट्रात २५ लाख ‘लखपती दीदी’ बनविण्याचे उद्दिष्ट पूर्णत्वास नेणार

जळगाव येथे २५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता राज्यातील ‘लखपती दीदी संमेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५०००…

धुळे जिल्ह्यात २५ मेगावाट स्थापित क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

मुंबई/धुळे  : महानिर्मितीने धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथे एकूण ७० मेगावाट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामध्ये साक्री-१ (२५ मेगावाट), साक्री-२ (२५ मेगावाट) आणि साक्री-३ (२० मेगावाट) चा…

नेपाळमध्ये भुसावळच्या भाविकांची बस नदीत कोसळली ; प्रवाशांची यादी समोर

जळगाव : नेपाळला पर्यटनासाठी गेलेल्या भुसावळ तालुक्यातील भाविकांची बस नदीत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत १४ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळच्या लष्कराकडून मदतकार्य सुरू आहे. तसेच, दुर्घटनेतून जखमींवर उपचार करण्यासाठी…