मिश्र खते तयार करा घरच्या घरी – हाच रामबाण उपाय ठरेल संयुक्त खतावरी!
शेती उत्पादनवाढीसाठी खत व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असून, योग्य वेळी, योग्य मात्रेत व समतोल खतांचा वापर केल्यास केवळ उत्पादनात वाढ होत नाही, तर जमिनीची सुपीकता व टिकाऊपणाही अबाधित राहतो. रासायनिक, जैविक व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे संतुलन…