चाळीसगाव येथे महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण सोहळा संपन्न

जळगाव |  चाळीसगाव येथे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या महात्मा फुले व सावित्रीबाई फुले स्मारकाचे लोकार्पण आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या शुभहस्ते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन…

गणेशोत्सवासाठी पूजा सामग्री संच आणि आरती संग्रह ; शिवसेनेची संकल्पनेचे उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते…

 मुंबई | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) मागाठाणे शाखा क्र.१२ तर्फे गणेशोत्सवानिमित्त स्थानिकांसाठी पुजा सामग्री संच व आरती संग्रह पुस्तिकेचे प्रकाशन शिवसेना पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांच्या शुभहस्ते मातोश्री येथे करण्यात आले. यावेळी…

अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी

नवी दिल्ली: देशातील आघाडीचे उद्योगपती आणि रिलायन्स ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्या सहा ठिकाणांवर आज शनिवारी केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने छापे टाकले आहे १७,००० कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीच्या चौकशीच्या संदर्भात हा छापा टाकण्यात…

जैन हिल्स येथे पोळा उत्साहात

जळगाव । आदिवासी पारंपारिक नृत्य… विश्वगर्जना युवा सदस्यांचे ढोलताशांच्या वादनासह सादरीकरण, पारंपरिक संबळ वाद्यावर कंपनीच्या विविध ठिकाणी कामावर असलेल्या सालदारांचे नृत्य… कृषीसंस्कृतीते मोलाचे स्थान असलेल्या वृषभ राजाची निघालेली भव्य…

भुसावळात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एसीबीने रंगेहात पकडले

भुसावळ । भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील दोन पोलिसांना दोन हजार रुपयाची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले. या कारवाईने जळगाव पोलिस दलातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.…

जामनेर तालुक्यात बैलांना धुण्यासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

जामनेर । ऐन पोळाच्या दिवशी जामनेर तालुक्यातील देवळसगाव येथून एक दुर्दैवी घटना समोर आलीय. बैलांना नदीवर अंघोळीसाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुशील सुनील इंगळे (वय २२, देवळसगाव, ता. जामनेर)…

अमेरिकेने लादलेल्या टॅरिफच्या आपत्तीला इष्टापत्तीत परावर्तित करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जागतिक आयात निर्यात धोरणाच्या अनुषंगाने उपाय योजना बाबत बैठक मुंबई | अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या मालावर टॅरीफ लावून भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत अमेरिकेने निर्माण…

शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

वर्धा : विधानसभा निवणुकीच्या जाहीरनाम्यात महायुतीकडून शेतकरी कर्ज माफीचे आश्वासन दिले गेले होते. मात्र महायुती पुन्हा सत्तेत येऊन या सरकारला ९ महिन्याहून अधिकचा काळ उलटला तरी अद्यापही शेतकरी कर्ज माफीवर कोठलाही निर्णय झाला नाहीय. यातच…

राज ठाकरेंनी घेतली फडणवीसांची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

मुंबई । आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेते मंडळींच्या गाठी भेटी वाढल्या असून अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ही भेट झाली असून…

एसटी बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; एक ठार, पाच गंभीर जखमी

पारोळा । जळगाव जिल्ह्यात अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच भडगाव-पारोळा मार्गावर वाघरे गावाजवळ एसटी बस आणि खासगी टेम्पो यांच्यात भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये एक जण ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, या…